गड किल्ल्यांवर दारू पिणार्यांची खैर नाही... होऊ शकते इतकी वर्षे शिक्षा


गड किल्ल्यांवर दारू पिणार्यांची खैर नाही... होऊ शकते इतकी वर्षे शिक्षा


महाराष्ट्रातील गडकिल्यांवर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या ताळीरामांची आता काही खैर केली जाणार नाही. असे प्रकार करताना कोणी आढळल्यास त्या व्यक्तीस ६ महिने जेल आणि १० हजार रु दंडाची शिक्षा होऊ शकते. पहिल्यांदा शिक्षा झालेली व्यक्ती परत तेच कृत्य करताना सापडली तर 1 वर्षाचा कारावास होऊ शकतो. गड किल्यांची  पवित्र्यता भंग करणारे व तळीराम यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने जरी केले आहेत.

Previous Post Next Post