वेस्टइंडीज वर 4 विकेट्सने टीम इंडियाची मात


वेस्टइंडीज ना तीन सामन्यांची मालिका 2-1 अ शी जिंकून विजय मिळवला. रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजी मुळे टीम इंडियाने वेस्टइंडीजचा चार विकेटने पराभव केला. या सामन्यात टीम इंडिया सोबत 316 धावांचे आव्हान होते. टीम इंडियाने चार विकेट घेत 316 धावांचे आव्हान पूर्ण केले. टीम इंडियाने आक्रमक सुरुवात करत हे आव्हान पूर्ण केले.

Post a Comment

Previous Post Next Post