महाराष्ट्र: मला दुचाकी चालवण्याची सवय नाही. परंतु मी तीन चाकी सरकार चालवतो. असे वक्तव्य शिवसेनाप्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
विरोधकांकडून महा विकास आघाडी वर टीका करताना हे सरकार तीनचाकी असल्याचे वारंवार म्हटले जाते. तसेच हे सरकार टिकणार नाही असे वक्तव्य विरोधकांकडून केले जाते. म्हणून शिवसेनाप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना उत्तर देण्यासाठी असे वक्तव्य केले आहे. 31 व्या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम दरम्यान बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे..
Duchakichi savay nahi- Ma.mukyamantri
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फारच सरळ आणि सोप्या शब्दात शांतपणे विरोधकांच्या टिप्पण्या ला उत्तर देत असतात.